Followers

Saturday, April 25, 2020

शनि चालिसा


शनि चालिसा
॥दोहा॥
जय गणेश गिरिजा सुवन, मंगल करण कृपाल।
दीनन के दुख दूर करि, कीजै नाथ निहाल॥
जय जय श्री शनिदेव प्रभु, सुनहु विनय महाराज।
करहु कृपा हे रवि तनय, राखहु जन की लाज॥
शनि चालिसा
जयति जयति शनिदेव दयाला। करत सदा भक्तन प्रतिपाला॥
चारि भुजा, तनु श्याम विराजै। माथे रतन मुकुट छबि छाजै॥
परम विशाल मनोहर भाला। टेढ़ी दृष्टि भृकुटि विकराला॥
कुण्डल श्रवण चमाचम चमके। हिय माल मुक्तन मणि दमके॥
कर में गदा त्रिशूल कुठारा। पल बिच करैं अरिहिं संहारा॥
पिंगल, कृष्ो, छाया नन्दन। यम, कोणस्थ, रौद्र, दुखभंजन॥
सौरी, मन्द, शनी, दश नामा। भानु पुत्र पूजहिं सब कामा॥
जा पर प्रभु प्रसन्न ह्वैं जाहीं। रंकहुँ राव करैं क्षण माहीं॥
पर्वतहू तृण होई निहारत। तृणहू को पर्वत करि डारत॥
राज मिलत बन रामहिं दीन्हयो। कैकेइहुँ की मति हरि लीन्हयो॥
बनहूँ में मृग कपट दिखाई। मातु जानकी गई चुराई॥
लखनहिं शक्ति विकल करिडारा। मचिगा दल में हाहाकारा॥
रावण की गतिमति बौराई। रामचन्द्र सों बैर बढ़ाई॥
दियो कीट करि कंचन लंका। बजि बजरंग बीर की डंका॥
नृप विक्रम पर तुहि पगु धारा। चित्र मयूर निगलि गै हारा॥
हार नौलखा लाग्यो चोरी। हाथ पैर डरवाय तोरी॥
भारी दशा निकृष्ट दिखायो। तेलिहिं घर कोल्हू चलवायो॥
विनय राग दीपक महं कीन्हयों। तब प्रसन्न प्रभु ह्वै सुख दीन्हयों॥
हरिश्चन्द्र नृप नारि बिकानी। आपहुं भरे डोम घर पानी॥
तैसे नल पर दशा सिरानी। भूंजीमीन कूद गई पानी॥
श्री शंकरहिं गह्यो जब जाई। पारवती को सती कराई॥
तनिक विलोकत ही करि रीसा। नभ उड़ि गयो गौरिसुत सीसा॥
पाण्डव पर भै दशा तुम्हारी। बची द्रौपदी होति उघारी॥
कौरव के भी गति मति मारयो। युद्ध महाभारत करि डारयो॥
रवि कहँ मुख महँ धरि तत्काला। लेकर कूदि परयो पाताला॥
शेष देवलखि विनती लाई। रवि को मुख ते दियो छुड़ाई॥
वाहन प्रभु के सात सजाना। जग दिग्गज गर्दभ मृग स्वाना॥
जम्बुक सिंह आदि नख धारी।सो फल ज्योतिष कहत पुकारी॥
गज वाहन लक्ष्मी गृह आवैं। हय ते सुख सम्पति उपजावैं॥
गर्दभ हानि करै बहु काजा। सिंह सिद्धकर राज समाजा॥
जम्बुक बुद्धि नष्ट कर डारै। मृग दे कष्ट प्राण संहारै॥
जब आवहिं प्रभु स्वान सवारी। चोरी आदि होय डर भारी॥
तैसहि चारि चरण यह नामा। स्वर्ण लौह चाँदी अरु तामा॥
लौह चरण पर जब प्रभु आवैं। धन जन सम्पत्ति नष्ट करावैं॥
समता ताम्र रजत शुभकारी। स्वर्ण सर्व सर्व सुख मंगल भारी॥
जो यह शनि चरित्र नित गावै। कबहुं न दशा निकृष्ट सतावै॥
अद्भुत नाथ दिखावैं लीला। करैं शत्रु के नशि बलि ढीला॥
जो पण्डित सुयोग्य बुलवाई। विधिवत शनि ग्रह शांति कराई॥
पीपल जल शनि दिवस चढ़ावत। दीप दान दै बहु सुख पावत॥
कहत राम सुन्दर प्रभु दासा। शनि सुमिरत सुख होत प्रकाशा॥
॥दोहा॥
पाठ शनिश्चर देव को, की हों भक्त तैयार।
करत पाठ चालीस दिन, हो भवसागर पार

Wednesday, April 22, 2020

सगळ्यांना सगळं समजतच असं नाही

सगळ्यांना सगळं समजतच असं नाही....
कुरुक्षेत्रावर प्रभू श्रीकृष्णाने सांगितलेला गीता संदेश प्रत्यक्ष ऐकला तिघांनी. अर्जुन, संजय आणि धृतराष्ट्र. परंतु तिघांना गीता समजली किती आणि त्यांनी काय कृती केली?
अयोध्येत मंथरेला आणि लंकेत रावणाला राम म्हणजे कोण हे समजलेच नाही तेच राम भरत, हनुमान, शबरी, त्रिजटा, विभीषण यांना कसे समजले?
संदेश आणि व्यक्ती एकच असूनही समजून घेणारे मात्र आपापल्या पात्रतेने विषयाचा अर्थ काढत असतात. विषय आपल्याला समजला असं बऱ्याच जणांना वाटतं पण आपल्या मर्यादित दृष्टीत तो विषय प्रत्येकाला तितका समजलेला असतोच असं नाही.
यालाच Selective information processing म्हणतात. आपल्याकडे असलेल्या मर्यादित, पूर्वग्रहदूषित माहितीच्या आधारे प्रत्येक घटनेकडे बघण्याची प्रत्येकाची सवय असते. त्याच आधारावर आपल्याला घटना समजली असा भास होऊन बरेच जण आपला अभिप्राय, विरोध, समर्थन ठरवत असतात. उदाहरणार्थ, विहिरीत राहणाऱ्या बेडकाला समुद्र या शब्दाची व्याप्ती लक्षात येणं अशक्य आहे. त्याने समुद्राची केलेली कोणतीही कल्पना संकुचित, अपरिपूर्णच राहिल. परंतु दुर्दैव म्हणजे आपल्या समुद्राच्या परिकल्पनेलाच बेडूक सत्यस्थिती मानून वास्तव समजून घेण्यास पूर्णपणे नकार देतो.
रावणात सुद्धा काही गुण चांगले होते असे म्हणताना खरंच सर्वगुण संपन्न राम मात्र त्यांच्याकडून दुर्लक्षित ठेवले जातात कारण दृष्टीच तशी आहे. मेघनाद, कर्ण हे अधर्माच्या बाजूने असूनही त्यांच्यात काहीतरी योग्य शोधण्याचा प्रयत्न करतात.
याबाबतीत रामायणातील एक प्रसंग म्हणजे श्रीरामांनी केलेला बाली वध.
बालीला लपून का मारलं हे विचारताना बालीने सुग्रीवच्या पत्नीला का हिरावून घेतलं हे झाकून ठेवतात. बाली वानर असल्याने मनुष्याचे विवाह, कुटुंब नियम बालीला लागू कसे होतील असं म्हणतात पण मग वानर असेल तर झाडाआड लपून शिकार करणं अधर्म कसा याचा विचार मात्र केला जात नाही.
रावणाने बहिणीसाठी म्हणजे स्त्रीच्या स्वाभिमानासाठी युद्ध केलं म्हणून भाऊ असावा तर रावणासारखा कारण त्याने स्त्रीच्या( शूर्पणखेच्या) स्वाभिमानासाठी युद्ध केलं असं म्हणताना रावणाने एका स्त्रीला छळाने, प्रत्यक्ष युद्धाला घाबरून पळवून आणलं आणि तिला आपल्याकडे बंदिवान म्हणून ठेवलं, हा स्त्री अत्याचार का ठरत नाही?
लाखो लोकांची हत्या करून लाखो लोकांना सक्तीने धर्मांतरित करणारे मुघल, दीडशे वर्ष माणसं, संपत्ती आणि धर्म लुटणारे इंग्रज यांच्यापेक्षा आम्हाला आमचेच धर्मीय मात्र प्रखर शत्रू जाणवतात.
सितामातेचं हरण झाल्यानंतर जंगलात भटकत हजारो किलोमीटर प्रवास करून मातेचा शोध घेऊन तिच्या स्वाभिमानासाठी घनघोर युद्ध करणारे श्रीराम जेंव्हा सीतामातेचा त्याग करतात ते श्रीराम आम्हाला कसे समजतील?
तेवढी विकसित दृष्टी आहे आमची?

katha



🙏एक छोटा सा प्रसंग अच्छा लगे तो जीवन में जरूर उतारें🙏
एक बार की बात है द्रोपदी अभिमन्यु की पत्नी उत्तरा के पास गई उसके सिर पर प्यार से हाथ फेरते हुए बोली....
पुत्री भविष्य में कभी तुम पर दुख-पीड़ा या घोर से घोर विपत्ति भी आए तो कभी अपने किसी नाते-रिश्तेदार की शरण में मत जाना सीधे भगवान की शरण में जाना...🙏
उत्तरा हैरान होते हुए माता द्रौपदी को निहारते हुए बोली
आप ऐसा क्यों कह रही हैं माता.....?
द्रौपदी बोली क्योंकि ये बात मेरे ऊपर भी बीत चुकी है...😔
जब मेरे पांचों पति कौरवों के साथ जुआ खेल रहे थे
तो अपना सर्वस्व हारने के बाद मुझे भी दांव पर लगाकर हार गए फिर कौरव पुत्रों ने भरी सभा में मेरा बहुत अपमान किया..😥
मैंने सहायता के लिए अपने पतियों को पुकारा मगर वो सभी अपना सिर नीचे झुकाए बैठे थे...😔😔😔😔😔
पितामह भीष्म-द्रोण -धृतराष्ट्र सभी को मदद के लिए पुकारती रही मगर किसी ने भी मेरी तरफ नहीं देखा .....
वह सभी आंखे झुकाए आंसू बहाते रहे.....😥😥
फिर द्रौपदी ने भगवान से कहा आपके शिवाय मेरा कोई भी नही है
भगवान तुरंत आए और द्रौपदी की रक्षा करी...🙏
जब द्रौपदी पर ऐसी विपत्ति आ रही थी तो द्वारिका में श्री कृष्ण बहुत विचलित होते हैं....
क्योंकि उनकी सबसे प्रिय भक्त पर संकट आन पड़ा था..😔
रूकमणि उनसे दुखी होने का कारण पूछती हैं....🤔
तो वो बताते हैं मेरी सबसे बड़ी भक्त को भरी सभा में नग्न किया जा रहा है...
रूकमणि बोलती हैं आप जाएं और उसकी मदद करें...🙏
श्री कृष्ण बोले जब तक द्रोपदी मुझे पुकारेगी नहीं मैं कैसे
जा सकता हूँ...
एक बार वो मुझे पुकार लें तो मैं तुरंत उसके पास जाकर उसकी रक्षा करूंगा....
तुम्हें याद होगा जब पाण्डवों ने राजसू यज्ञ करवाया तो शिशुपाल का वध करने के लिए.....
मैंने अपनी उंगली पर चक्र धारण किया तो उससे मेरी उंगली कट गई
उस समय मेरी सभी 16... हजार 108... पत्नियां वहीं थी
कोई वैद्य को बुलाने भागी तो कोई औषधि लेने चली गई🤔
मगर उस समय मेरी इस भक्त ने अपनी साड़ी का पल्लू फाड़ा
और उसे मेरी उंगली पर बांध दिया.....
आज उसी का ऋण मुझे चुकाना है लेकिन जब तक वो मुझे पुकारेगी नहीं मैं नहीं जाऊंगा....
अत: द्रौपदी ने जैसे ही भगवान कृष्ण को पुकारा प्रभु तुरंत ही दौड़े चले गये....🙏
इस प्रसंग से अपन समझ सकते है कि जब भी सच्चे मन से प्रभु का स्मरण करेंगे तो प्रभु अवश्य सुनेंगे....🙏
और वो हर हाल में हमारी मदद करने आएंगे...🙏
जीवन में जब भी कुछ मांगने की आवश्यकता पड़े तो किसी और से नहीं परमात्मा से मांगो....🙏
सब कुछ उसी का तो है फिर हम किसी और के सामने क्यों हाथ फैलाते है....🌹🙏🌹श्री राधे🌹🙏🌹

nagasadhu

नागा साधू बनण्याच्या प्रक्रियेत माणसाला त्याची आधीची ओळख व परिवार सोडावा लागतो.त्यांचे पूर्ण रजिस्टर उपलब्ध असते .नागा संप्रदाय विरक्ती च्या माध्यमातून जीवनमुक्ती शोधण्याचा प्रयत्न करतो.नागा साधू सुसंघटित असतात.देश किंवा धर्मावर घाला येतो असे दिसल्या शिवाय ते सार्वजनिक किंवा सामाजिक जीवनात हस्तक्षेप करत नाहीत.ते मितभाषी असतात.एखादा नागा साधू तुमच्या सोबत संभाषण करत असेल तर तो एक दुर्मिळ योग आणि पर्वणी असते.नागा साधूंच्या वर कधीही चोरी किंवा दरोड्याचा आरोप लागत नाही कारण सर्व नागा किमान मध्यम वर्गीय कुटुंबातून आहेत.नागा साधू बनायलाच माणूस संपत्ती त्यागून फक्त मोक्षाच्या मागे गेलेला असतो.
हिंदू व अगदी मुस्लिम समाजातील ही सर्व विचार व पक्षांचे नेते नागा साधूना आदर देतात व त्यांची इज्जत करतात.नागा शस्त्र व शास्त्र ह्या दोन्ही मध्ये निपुण असतात.न्यायव्यवस्था असेल की प्रशासन ,पोलीस असतील की सैन्यदल ..सर्व वर्गातील सर्व विचारांचे हिंदू लोक नागा साधूंचा आदर आपल्या कर्तव्या एवढाच करतात.
हे सगळे लिहायचा उद्देश्य एवढाच आहे की नागा साधू व आखाड्याने जर पालघर हत्याकांड मनावर घेतले असेल तर ते अतिशय गंभीर आहे.साधूंच्या वेशात दरोडे किंवा चोरी झाल्याच्या घटना मुळातच बघायला मिळत नाहीत.'साधू संत येती घरा,तोचि दिवाळी दसरा' ह्या तुकोबा रायांच्या उक्तीवर चालणाऱ्या महाराष्ट्रात साधूंची हत्या करणारे लोक नुसते हिंदुद्रोही नाहीत तर महाराष्ट्रधर्मद्रोही ही आहेत.पोलीस प्रशासनाने गंभीर्य ओळखून ह्या प्रकरणाचा लवकर छडा लावावा आणि जसे बहुतांश जणांना ह्या प्रकरणात जामीन मिळाले (कसे ते उद्धवजी नी सांगावे) ते मागे घेण्यासाठी कोर्टात विनंती करावी.ते त्या संशयित आरोपी लोकांच्या जीविताच्या हिताचे असेल.बाकी नागा साधूनी कुच केले यायला तर उत्तर प्रदेश ,बिहार ,गुजरात मध्ये त्यांना कुणी अडवणार नाही.त्यांना यावे लागणे हा कुठंतरी अतिशय दुर्बळ राजकीय नेतृत्व असल्याने लक्षण व व्यवस्थेचा पराभव झाल्याचे द्योतक असेल.त्यामुळं पोलिसांनीच आपली जबाबदारी ओळखून ह्या प्रकरणाचा कुठलेही दडपण न घेता छडा लावावा.
अतिशय दुर्गम भाग,जायला रस्ते नाहीत तिथं असे किती कोट्याधीश राहतात जेणेकरून तिथं चोरी दरोडे पडतील त्यांची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जरा जाहीर करावी एखाद्या लाइव्ह मध्ये? कुणी चोरी करायला गेलं तर उलट स्थिती बघून हजार दोन हजार तिथं सोडून येतील स्वतःच्या खिशातले अशी स्थिती असणाऱ्या भागात असल्या अफवा उठवते कोण व त्या अफवा टिकतात ह्यावर कसा विश्वास ठेवावा आम्ही उद्धव जी ?कृपा करून लोकांना एवढे मूर्ख नका समजू.त्या साधूंचे वेष बघूनच त्यांची हत्या केली गेलीय हे सरळ दिसत असताना ही नेमके काय लपवायला बघत आहे गृह मंत्रालय ते ही स्पष्ट करा.
गृहमंत्री अनिल देशमुख ,तुम्हाला एरव्ही कोणत्याच गोष्टीची कल्पना नसते म्हणून कारवाई ला उशीर होतो म्हणता ना.तिथं कारवाई करायला झेपत नसेल व एवढाच सोशल वर लिहिणाऱ्या लोकांचा राग येत असेल तर माझ्यावर केस टाकून स्वतःचे समाधान करून घ्या.गृहमंत्री म्हणून तुम्ही सपशेल अपयशी ठरलाय.राजीनामा द्या असे तुम्हाला मी म्हणनार नाही कारण तो द्यायची नैतिकता तुमच्यात नाही.बाकी आपला राग व ताकद इथं फेसबुक वरील लोकांनाच दाखवा.
जय हिंद
हर हर महादेव 🚩

Tuesday, April 21, 2020

katha

विठ्ठल #विठ्ठल #विठ्ठल #विठ्ठल,ये मैसेज पूरा पढ़े, और अच्छा लगे तो सबको भेजें ।
🙏
एक भक्त था वह परमात्मा को बहुत मानता था,
बड़े प्रेम और भाव से उनकी सेवा
किया करता था ।
एक दिन भगवान से
कहने लगा –
मैं आपकी इतनी भक्ति करता हूँ पर आज तक मुझे आपकी अनुभूति नहीं हुई ।
मैं चाहता हूँ कि आप भले ही मुझे दर्शन ना दे पर ऐसा कुछ कीजिये की मुझे ये अनुभव हो की आप हो।
भगवान ने कहा ठीक है,
तुम रोज सुबह समुद्र के किनारे सैर पर जाते हो,
जब तुम रेत पर
चलोगे तो तुम्हे दो पैरो की जगह चार पैर दिखाई देंगे ।
दो तुम्हारे पैर होंगे और दो पैरो के निशान मेरे होंगे ।
इस तरह तुम्हे मेरी
अनुभूति होगी ।
अगले दिन वह सैर पर गया,
जब वह रेत पर चलने लगा तो उसे अपने पैरों के साथ-साथ दो पैर और भी दिखाई दिये वह बड़ा खुश हुआ ।
अब रोज ऐसा होने लगा ।
एक बार उसे व्यापार में घाटा हुआ सब कुछ चला गया,
वह रोड़ पर आ गया उसके अपनो ने उसका साथ छोड दिया ।
देखो यही इस दुनिया की प्रॉब्लम है, मुसीबत में सब साथ छोड़ देते है ।
अब वह सैर पर गया तो उसे चार पैरों की जगह दो पैर दिखाई दिये ।
उसे बड़ा आश्चर्य हुआ कि बुरे वक्त में भगवान ने भी साथ छोड दिया।
धीरे-धीरे सब कुछ ठीक होने लगा फिर सब लोग उसके
पास वापस आने लगे ।
एक दिन जब वह सैर
पर गया तो उसने देखा कि चार पैर वापस दिखाई देने लगे ।
उससे अब रहा नही गया,
वह बोला-
भगवान जब मेरा बुरा वक्त था तो सब ने मेरा साथ छोड़ दिया था पर मुझे इस बात का गम नहीं था क्योकि इस दुनिया में ऐसा ही होता है,
पर आप ने भी उस समय मेरा साथ छोड़ दिया था,
ऐसा क्यों किया?
भगवान ने कहा –
तुमने ये कैसे सोच लिया कि मैं तुम्हारा साथ छोड़ दूँगा,
तुम्हारे बुरे वक्त में जो रेत पर तुमने दो पैर के निशान देखे वे तुम्हारे पैरों के नहीं मेरे पैरों के थे,
उस समय में तुम्हे अपनी गोद में उठाकर चलता था और आज जब तुम्हारा बुरा वक्त खत्म हो गया तो मैंने तुम्हे नीचे उतार दिया है ।
इसलिए तुम्हे फिर से चार पैर दिखाई दे रहे ।
So moral is never loose faith on God. U believe in him, he will look after u forever.
जब भी बड़ो के साथ बैठो तो परमात्मा का धन्यवाद , क्योंकि कुछ लोग इन लम्हों को तरसते हैं ।
जब भी अपने काम पर जाओ तो परमात्मा का धन्यवाद , क्योंकि बहुत से लोग बेरोजगार हैं ।
परमात्मा का धन्यवाद कहो जब तुम तन्दुरुस्त हो , क्योंकि बीमार किसी भी कीमत पर सेहत खरीदने की ख्वाहिश रखते हैं ।
 परमात्मा का धन्यवाद कहो की तुम जिन्दा हो , क्योंकि मरे हुए लोगों से पूछो जिंदगी कीमत ।
दोस्तों की ख़ुशी के लिए तो कई मैसेज भेजते हैं । देखते हैं परमात्मा के धन्यवाद का ये मैसेज कितने लोग शेयर करते हैं ।
किसी पर कोई दबाव नही है ।
पांडुरंग विठ्ठल हरी 🙏🙏🙏

thought

कशाचेही भय बाळगू नका तुमच्या हातून अपूर्व कार्य होऊ शकेल. ज्या क्षणी तुम्ही भयभीत हॉल, त्याचक्षणी तुमची शक्ती नष्ट होईल. जगातील सर्व दुःखांचे मूळ कारण भय हेच आहे. भय हीच सर्वांत जास्त खुळचट अशी समजूत आहे. हे भयच आपल्या दुर्गती चे कारण असून निर्भय झाल्याने एका क्षणात स्वर्गप्राप्ती देखील होऊ शकेलं. म्हणून"उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त केल्याविना थांबू नका."
Don't be afraid of anything. The moment you panic, your energy will dissipate. Fear is the root cause of all the world's suffering. Fear is the most common misconception. This fear is the cause of our misfortune and fear of one could even get to heaven. So "get up, wake up and don't stop without achieving the goal.

Monday, April 13, 2020

आनंदप्राप्ती साठी तिसरी

**आनंदप्राप्ती साठी तिसरी पायरी आचरण आहे !*

आपल्या जीवनाचा खरा अर्थ जाणून घेणे हाच परमार्थ आहे , त्यासाठी क्रियामान कर्म करणे हीच आनंदप्रति साठी , द्वितीय पायरी आहे
परम अर्थ म्हणजे काय? तर माझा जन्म कशासाठी
झाला,या मागे काय कारण आहे. संत महात्मे म्हणतात *हा मानव जन्म 84 लक्ष योनी मार्गातून गेल्यावर मानवाचा जन्म मिळतो, ज्यात विचार करण्याची क्षमता असते,बुद्धिमत्ता असते, ज्या मुळे माणूस हा भक्त होतो व भक्ती करत भगवंत होऊ* शकतो , *भगवंत होणे म्हणजे आनंदी होणे , कुठलीही परिस्थिती असताना जो आंनदी राहतो तो भगवंत*
*लहान मुले ज्यांना काहीही कळत नाही, त्यावेळी ती भगवंत स्वरूपच असतात.* जस जशी मोठी होत जातात तस तसे त्यांच्यात *"मी' पनांची भावना निर्माण होऊन स्वार्थ वाढत जातो, परमार्थ दूर होत जातो* .हळू हळू त्याची "मी" पणाची भावना दृढ होत जाते व तो ईश्वरी गुणांन पासून दूर होत
जातो. *जन्म घेताना ज्या ईश्वर प्राप्तीचा भाव होता, तो विसरायला लागतो मी व माझे यात अडकत जातो,* शिक्षण घेतो ,त्यानंतर व्यवसाय किंवा नोकरी करतो , लग्न करतो, मुलंबाळं होतात, ती मोठी होतात त्यांची शिक्षणे मग त्यांची लग्ने त्यांना मुलबाळ हे करीत शेवटी मृत्यू पावतो, हे *जीवन जगताना स्वतःच्या स्वार्था साठी वाट्टेल ते कर्म करतो, कोणाला लुबाडतो,फसवतो, मारतो, भ्रष्टाचार करतो,हे सर्व कशासाठी तर स्वतःच्या प्रपंचासाठी* जो प्रपंच प्रारब्धाने होणारच होता तो करण्यासाठी *अमूल्य असे जीवन गमावतो.*
संपुर्ण जीवन प्रापंचिक सुखासाठी घालवून टाकतो, शेवटी म्हणतो *इतका प्रपंच केला , पैसा, गाडी , बंगला ज्यातून सुख मिळेल ते सर्व विकत घेतले पण तरी सुद्धा मनःशांती काही मिळाली नाही.* मनःशांती म्हणजे समाधान व समाधान म्हणजे आनंद .
*परमार्थातूनच आनंद मिळतो कारण , आनंद हा कुठल्याही भौतिक गोष्टी वर अवलंबून नाही* , फक्त तो आत्मसात करायला लागते *सत्कर्म हेच असते क्रियामान कर्म,सत्कर्म म्हणजे चांगले कर्म* ज्यामुळे प्रत्येक जीवाला मिळेल फक्त आनंदच. म्हणून सत्कर्म करा दुसऱ्याला आनंदी ठेवा , दुःख देऊ नका, फसवू नका, अडचणीत आणू नका,नितीभ्रष्ट होऊ नका, असे *आचरण युक्त जीवन जगणे म्हणजेच क्रियामान कर्म आहे*
*आनंदप्राप्ती साठी तिसरी पायरी हे आचरण आहे*
आज या पायरीचे चिंतन करा,

आनंदप्राप्ती साठी चौथी पायरी

**आनंदप्राप्ती साठी चौथी पायरी मन प्रसन्न ठेवणे आहे !*
(गुरुतत्त्वाचार हे सदर आपण सुरू केल्या पासून नियमित पणे आपण वाचत आहात, आपल्याला ते आवडत आहे, ते आपल्या अभिप्राय वरून कळत आहे.बऱ्याच जणांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतोय की गुरू करायचा का? आपण गुरू करू शकत नाही तर आपण शिष्य म्हणून आपली पात्रता वाढवू शकतो)

*आचरण ला परमार्थात फार महत्व आहे, जे काही संतांचे वचन आपण ऐकतो ते जो पर्येंत आचरणात आणत नाही तो पर्येंत अपल्याला त्याची अनुभूती येणार नाही म्हणून आचरण म्हणजे वाईट सगळं सोडून चांगलंच वागणे म्हणजे आचरण .*
प्रारब्ध आपण ज्यावेळी स्वीकारतो की *मला जो त्रास होतो आहे ते माझेच कर्म आहे , मी कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी मला ते भोगल्या शिवाय पर्याय नाही,* त्याच प्रमाणे मला जो काही आर्थिक , शारीरिक त्रास झाला किंवा होतो आहे, *त्याला कोणीही दुसरा जवाबदार नाही. ज्याच्या कडून त्रास होतो आहे .ती व्यक्ती फक्त माध्यम आहे* .हे सत्य जेव्हा स्वीकारून त्या प्रमाणे जर आचरणात आले तर *मन शांत व्हायला सुरुवात होते,नाहीतर सदैव मनात अशांतता असते* . सतत दुसर्याबद्दल राग असतो, आतून जळण्याची प्रक्रिया सुरू असते. *यामुळे मनाला व शरीराला खूप त्रास होत असतो. यातूनच आजार निर्माण होतात.* व्यक्ती हा नकारात्मक होतो. *चिंता ,भय,व असुरक्षित मनात निर्माण होते.*
चिंता, भय व असुरक्षितता या तीन गोष्टी , *मन प्रारब्धात गुंतल्या मुळे निर्माण होतात, जे प्रसंग अजून घडले सुद्धा नाही, ते कल्पनेने तयार होतात व प्रचंड असा दाब किंवा जडत्व शरीराला येते,* यातून मग साखरेचे प्रमाण , ह्रयद्याची गती , रक्तदाब कमी जास्त या गोष्टी वाढतात कमी होतात .व हेच आज सर्वत्र मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
**यातून बाहेर पडण्यासाठी व आनंदमय जीवन जगण्यासाठी*
1)पहिली पायरी प्रारब्ध आनंदाने स्वीकारणे.
2) दुसरी पायरी सत्कर्म युक्त क्रियामान कर्म करणे.
3) तिसरी पायरी संत वचनाने आचरण करणे.
4) चौथी पायरी मन प्रसन्न ठेवा .
आज या पायरीचे चिंतन करा,
(उद्या आपण बघू मन प्रसन्न कसे ठेवायचे )


*मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य । प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥२॥*

 *भाव व भावना, सेवा म्हणजे काय? काम म्हणजे काय? जाणून घेण्यासाठी 
या कडव्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात *मन हाच गुरू आहे तर मन हाच शिष्य आहे,मन हेच त्याला दास करतो तर मन हेच मनाला प्रसन्न ठेवतो, जीवनात चांगली गती किंवा वाईट अधोगती ,हे मनच देत असत,*
याचे अधिक चिंतन करू या,
आपल्या जीवनात *आपली गती म्हणजेच प्रगती सकारात्मकता किंवा अधोगती म्हणजे नकारात्मकता या दोन्ही मनावर अवलंबून आहे.* या कडव्यामध्ये तुकाराम महाराजांनी स्पष्टपणे सांगितले की *मन हाच गुरु असतो व त्याचे ऐकणारा मनच असतं.* मन सांगतो त्याप्रमाणे प्राप्त होतो. मन हे दास करतो,म्हणजे त्याचा गुलाम करतो. *व्यसनाच्या अधीन होणे हे गुलाम होणेच आहे.* आपल्या आजूबाजूला बघितले तर लक्षात येईल की *व्यसन हे फक्त नशेचच असत तर,पैसा, नाव, प्रॉपर्टी, अहंकार* याची सुद्धा असतात,यातून कितीतरी जण *दररोज अधोगती कडे जात असतात* .मन अपवित्र असेल तर त्याच्या मनामध्ये येणारे विचार हे अपवित्र असतात. नकारात्मक असतात.यामुळे त्याच्या *मनामध्ये जसे विचार येतात त्याप्रमाणे त्या शरीराला नकारात्मकता अनुभवास येते.*
श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे की शरीर हे एक रथ आहे. या *रथामध्ये आत्मा हा राजा आहे ,तर त्याचा सारथी मन आहे.* त्याच्या हातामध्ये जि लगाम आहे *. ती म्हणजे बुद्धी आहे. या लगामला सहा घोडे बांधलेली आहे* . ती सहा घोडे म्हणजे षड्रिपू आहे. ज्यात काम,क्रोध, मोह,लोभ,मत्सर, मद हे *सहा षडरिपू ची लगाम बुद्धी आहे .बुद्धी ही मनाच्या आज्ञेने वागत असते.* *बुद्धी ही चांगलं वाईट यात अडकत नाही. ती फक्त मनाच्या आदेशाचे पालन करीत असते.*
*जर मन पवित्र असेल तर मन या शरीराच्या माध्यमातून आत्म्याचे मिलन हे परमात्म्याशी करून देते* व खऱ्या अर्थाने जीवन हे यशस्वी होते. जीवनाचे ध्येय साधले जाते.मात्र मन जर अपवित्र असेल, *मनातील विचारांप्रमाणे बुद्धी या षडरिपू ना घेऊन अपवित्र ठिकाणी जाते यामुळे आत्म्याला आत्मक्लेष होतात.*
अशाप्रकारे मन हे *या पंचमहाभूतांच्या शरीरामध्ये कुठलेही इंद्रिये नसून एक ऊर्जा आहे* व तिचा अंमल संपूर्ण शरीरावर असतो व त्याच्या विचारांप्रमाणे माणसाची गती व अधोगती होते. *हेच सत्य तुकाराम महाराजांनी या अभंगातून सांगितले आहे* यावरून लक्षात आले असेल कि मनाचे सामर्थ्य किती आहे.
उद्या आपण तिसऱ्या कडव्याचे चिंतन करूया

।। गुरूतत्व ।।

।। गुरूतत्व ।।
*मुक्त होण्यासाठी गुरूंना, संताना शरण जा, ते जे सांगतील ते कृतीत आणा तेव्हाच अहंकार दूर ....
*आपण खरोखर मुक्त आहोत का* ?याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. कारण *जो सदैव गुरूंशी,गुरूंच्या तत्वांशी एकरूप असतो त्याला भक्त म्हणतात ,जो कधीही विभक्त होत नाही तो भक्त*
भक्तीमध्ये *समर्पन व शरणागती असते.* ही दोन शब्द म्हणायला सोपी आहेत. मात्र याचा अंगीकार करणे, त्याप्रमाणे वागन्यासाठी *खूप प्रयत्न पूर्वक क्रियामान कर्म करावे लागते* .कारण जो पर्येंत *अहंकार दूर होत नाही तोपर्येंत,दुसऱ्याचे ऐकणे त्याप्रमाणे वागणे फार कठिणअसते.*
माझ्यातला मी ते मान्य करतच नाही. माझं माझ्यावर खूप प्रेम असते *.मला माझे दोष हे दिसतच नाही. सदैव दुसऱ्यांचे दोष मात्र दिसत असतात.स्वतःची वाहवा मिळविण्यातच त्याला सुख वाटत.* फक्त भौतिक सुख हे मलाच मिळावे, मी सुखी असावा असेच वाटत राहते. या *सुखाच्या मागे तो पळत असतो* नकारात्मक जीवन जगत असतो. यामुळे त्याला सदैव *भय, चिंता ,ताण तणाव ,शंका कुशंका येत असतात याच गोष्टी सदैव त्याला समर्पण व शरणागती यापासून दूर ठेवत असतात.*
नकारात्मक मन असल्यामुळे त्याच्यामध्ये निर्माण होणार विचार हे नकारात्मक असतात. ते असा विचार करतात की जर मी कोणाशी समर्पित झालो शरणागत झालो तर *माझं अस्तित्व संपेल असं होऊ नये म्हणून मन त्या व्यक्तीबद्दल मनामध्ये विचारांमध्ये विकल्प निर्माण करतो.* या *विकल्पा मुळेच माणूस शरणागत व समर्पित होत नाही.*
*जो पर्येंत माणूस हा भक्त होत नाही तो पर्येंत त्याला चिरंतन ,शाश्वत असा आनंद मिळत नाही. भक्त होण्यासाठी गुरूंना, संताना शरण जा, ते जे सांगतील ते कृतीत आणा तेव्हाच अहंकार दूर होईल*